ऊर्जेचा प्रवाह जो सर्व सजीवांमधून वाहतो, तोच प्रवाह आपल्याला चेतना (म्हणजेच आयुष्य) उधार देतो.. आणि एक दिवस आपल्याला ती ऊर्जा परत करावी लागते. आज माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी पर्यावरणाचा एका मर्यादेबाहेर जाऊन वापर करत आहे. या स्वार्थीपणाचे दुष्परिणाम आपल्याला सध्या भोगावे लागत आहेत. फार उशीर होण्याआधी आपल्याला थांबल पाहिजे. नाहीतर.. भावी पिढीला देण्यासाठी आपल्या जवळ काहीच उरणार नाही...
"पर्यावरणाला वाचवाल, तरच वाचाल..!"
No comments:
Post a Comment